गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप गेवराई दि.२०(सुभाष मुळे): शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्या उग्र बनल्या आहेत. परंतु नगर परिषदेच्या प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेवराई पोलिस ठाण्यासमोरील कचरा, मातीची ढिगारे, शहरातील रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची दुरावस्था, अपुऱ्या प्रकाशाची व्यवस्था, कचऱ्याचे साम्राज्य, पाण्याचा असमान पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले असून …
Read More »राजकारण
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी बीड दि.११ (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड हा अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त मार्ग असून, सध्या तो पूर्णपणे जर्जर अवस्थेत आहे. या रस्त्याने दररोज हजारो नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित बीड दौर्यात त्यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा, अशी मागणी नगरसेवक …
Read More »उद्याच्या बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा!
बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा! बीड दि.७(प्रतिनिधी)- बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची व लढ्याची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवार दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी बीड शहरातील पांगरी रोड परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात …
Read More »स्वराज्य जनजागृती परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय मेळावा १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – ॲड. अजित देशमुख
स्वराज्य जनजागृती परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय मेळावा १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – ॲड. अजित देशमुख बीड दि.७ (प्रतिनिधी) सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना झाली आहे. या माध्यमातून लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करायची आहे. त्याच बरोबर भ्रष्टाचाराला विरोध देखील कायम ठेवायचा आहे. परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय स्तरावरील मेळावा रविवार दिनांक १४ …
Read More »*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*
*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे* केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे …
Read More »बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम
बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम आत्माराम वाव्हळ|बीड मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातील पन्नास गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी उपक्रमाच्या माध्यमातून पाच लाख भाकरी-चपात्या सह ठेचा, लोणचं आणि चटणीची शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी मुंबईच्या …
Read More »शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे
शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन …
Read More »*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार* *• पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तत्परतेने द्या* *• विद्युत वितरण प्रणाली, क्रीडा विकासाचाही घेतला आढावा* बीड दि.६(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्ह्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आहेत. त्या त्यांना मिळाव्यात यासाठी सहकार विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने कार्यवाही करत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, याला …
Read More »महिला दक्षता समिती प्रमाणे पुरुष दक्षता समिती राज्यात स्थापन करा -शेख आयेशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडणवीस यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन
महिला दक्षता समिती प्रमाणे पुरुष दक्षता समिती राज्यात स्थापन करा -शेख आयेशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडणवीस यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन मुंबई दि.०२(प्रतिनिधी)- महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती कार्यरत आहे. त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळतो.मात्र जे पुरुष स्त्रियांच्या त्रासापासून त्रस्त झालेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी …
Read More »अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे*
*अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे* नांदुर घाट दि.०२ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2025 -26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेतून घेण्यास अडचणी येत आहे कारण त्यांना जे कनिष्ठ महाविद्यालय पाहिजे ते मिळत नाही कला …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com