06/09/25

राजकारण

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे* केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे …

Read More »

बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम

बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम आत्माराम वाव्हळ|बीड  मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातील पन्नास गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी उपक्रमाच्या माध्यमातून पाच लाख भाकरी-चपात्या सह ठेचा, लोणचं आणि चटणीची शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी मुंबईच्या …

Read More »

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन …

Read More »

*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार* *• पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तत्परतेने द्या* *• विद्युत वितरण प्रणाली, क्रीडा विकासाचाही घेतला आढावा* बीड दि.६(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्ह्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आहेत. त्या त्यांना मिळाव्यात यासाठी सहकार विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने कार्यवाही करत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, याला …

Read More »

महिला दक्षता समिती प्रमाणे पुरुष दक्षता समिती राज्यात स्थापन करा -शेख आयेशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडणवीस यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन

महिला दक्षता समिती प्रमाणे पुरुष दक्षता समिती राज्यात स्थापन करा -शेख आयेशा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडणवीस यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन मुंबई दि.०२(प्रतिनिधी)- महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती कार्यरत आहे. त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळतो.मात्र जे पुरुष स्त्रियांच्या त्रासापासून त्रस्त झालेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी …

Read More »

अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे*

*अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे* नांदुर घाट दि.०२ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2025 -26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेतून घेण्यास अडचणी येत आहे कारण त्यांना जे कनिष्ठ महाविद्यालय पाहिजे ते मिळत नाही कला …

Read More »

सरकारने गोहत्ये प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या देखील बंद करावी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा

गोहत्याबंदी प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या बंद करावी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा मुंबई दि.०२(प्रतिनिधी)- सरकारने गोहत्येप्रमाणेच शेळी,मेंढी,कोंबड्या आणि अन्य कोणत्याही जिवाची हत्या देखील बंद करण्या बाबत कठोर कायदा लागू करून त्यांचे जीव देखील वाचवावते अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना रामटेक शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात …

Read More »

उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला साहित्यातून मांडणारा आवाज म्हणजेच अण्णाभाऊ साठे:पप्पू कागदे

उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला साहित्यातून मांडणारा आवाज म्हणजेच आण्णाभाऊ साठे:पप्पू कागदे बीड दि.01(प्रतिनिधी)- साहित्य सम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा अनु-जाती जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून अभिवादन रॅली व क्रांती मशाल रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ  साठे यांना अभिवादन करण्यात आले. वास्तववादी साहित्य निर्माण करणारे …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड बीड दि.२९(प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम पाहता पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न …

Read More »

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल नवी दिल्ली दि.२४(वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. …

Read More »