शिक्षकांच्या २० वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला! टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक! मुंबई: दि.९(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या ‘ शंभर टक्के अनुदान’ प्रश्नाला अखेर उद्या न्याय मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात आज शुक्रवार ( दि. १० जुलै) रोजी सकाळी ११:१० वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत …
Read More »विविध
२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा द्या या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने २२ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः …
Read More »जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) – राज्यभरात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेत मुख्याध्यापक आणि शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना अनेकांना मानसिक ताण, प्रचंड उष्णता आणि अशैक्षणिक कामांचा मोठा भार सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जनगणनेच्या कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना शासनाने विशेष विमा …
Read More »भावपूर्ण श्रद्धांजली: आदर्श शिक्षक, सामाजिक दीपस्तंभ अन् कुटुंबाचा कणखर आधार – कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर
भावपूर्ण श्रद्धांजली: आदर्श शिक्षक, सामाजिक दीपस्तंभ अन् कुटुंबाचा कणखर आधार – कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर बीड जिल्ह्याच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राला समृद्ध करणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ढाळेवाडी (ता. पाटोदा) येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर यांचे १९ मे २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ जायभाये कुटुंबाचा मुख्य आधार हरपला नाही, तर संपूर्ण …
Read More »बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती
बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती बीड दि.03(प्रतिनिधी)-दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला आधुनिक शेतीचे धडे मिळतील, या आशेने शेतकरी कृषी प्रदर्शनाकडे वळला खरा; मात्र तिथे गेल्यावर त्याच्या पदरी घोर निराशा पडली आहे. छत्रपती संभाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानाऐवजी …
Read More »बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला
बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला बीड दि.30 (प्रतिनिधी): रक्षणकर्तेच जेव्हा हतबल ठरतात, तेव्हा सामान्यांनी कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल बीडमधील पत्रकार आत्माराम वाव्हळ यांच्या एका ‘श्रद्धांजली’ पोस्टरमुळे उपस्थित होत आहे. तब्बल १४-१५ वर्षे विनाअनुदानित शाळेत विना पगारी काम करून, एक-एक …
Read More »आत्माराम वाव्हळ आणि ‘दैनिक झुंजार नेता’ – एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा १५ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास!
लेख: आत्माराम वाव्हळ आणि ‘दैनिक झुंजार नेता’ – एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा १५ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास! बीड: पत्रकारिता हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते समाजाला न्याय मिळवून देण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे, हे आपल्या लेखणीतून सिद्ध करणारे नाव म्हणजे आत्माराम वाव्हळ सर. गेल्या १५ वर्षांपासून आत्माराम सर आणि ‘दैनिक झुंजार नेता’ हे समीकरण इतके घट्ट विणले गेले आहे की, आज या …
Read More »ड्रोन, CCTV आणि भरारी पथकांच्या पहाऱ्यात दहावी–बारावी परीक्षा होणार! परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन
ड्रोन, CCTV आणि भरारी पथकांच्या पहाऱ्यात दहावी–बारावी परीक्षा होणार! परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड दि.४ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात फेब्रुवारी–मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भात संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले असून, परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार सहन …
Read More »ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज
ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज संस्कार आणि संस्कृतीची जोपासना कुटुंबातूनच होते- वाढदिवस कीर्तनाने साजरा करणे समाजासाठी आदर्शवत चि. शिवांश पदमुले यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त बेलापुरीत हरीकीर्तन संपन्न बीड, दि. 24 (प्रतिनिधी): संस्कार आणि संस्कृतीची जोपासना कुटुंबातूनच होते. त्यामुळे ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर …
Read More »संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव! बीड दि.७(प्रतिनिधी)-दर्पण दिनाचे औचित्य साधून लोकशाही पत्रकार संघ व सोमेश्वर महादेव हनुमान मंदिर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘लोकरत्न पुरस्कार’ साप्ताहिक संघर्ष यात्राचे संपादक …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com