लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान नवी दिल्ली दि.३१(वृत्तसेवा ): लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. …
Read More »राज्य
कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश
कु. प्रांजली गुजरचे दहावी परीक्षेत 91.00 % घेऊन मिळविले घवघवीत सुयश डोंगरकिन्ही दि.२८ (प्रतिनिधी):- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 चा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे. या दहावी बोर्ड परिक्षेत दैनिक पार्श्वभूमी पत्रकार गणेश गुजर यांची मुलगी कु. प्रांजली गणेश गुजर हिने 91.00% टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, नातेवाईक, …
Read More »शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय
शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय बीड दि.2 (प्रतिनिधी)- बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनींनी घवघवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या मध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम कु. अपर्णा शिंदे …
Read More »शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम चि. शैलेश पदमुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय
शिदोद येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाची दहावीच्या परीक्षेत यशाची परम्परा कायम चि. शैलेश पद्मुले प्रथम, कु. अपर्णा शिंदे द्वितीय तर चि. आर्यन गोरे तृतीय बीड दि.२७ (प्रतिनिधि)- बीड शहरापासून जवळ्च असलेल्या शिदोद येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयिल विद्यार्थीआंनिंनी घवघवीत यश मिलवूं शाळेचे नव बली केले। या मध्ये चि. शैलेश पदमुले याने 94.20 टक्के गुण घूँन शाळेतून प्रथम कु. अपर्णा शिंदे …
Read More »दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण
दहावीचा निकाल ९५.८१ टक्के; ‘कोकण-कन्या’ अव्वल राज्यातील १८७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण पुणे दि.२७(प्रतिनिधी ): राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च- २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यंदा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के लागला आहे. १५ लाख ४९ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी १४ लाख ८४ हजार ४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी पेक्षा १.९८ …
Read More »कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी बीड दि.24 (प्रतिनिधी)-संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजयमाला सहजराव उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून आयु. प्रशांत वासनिक, अण्णासाहेब शेळके, चंद्रप्रकाश शिंदे, अर्जुन जौंजाळ, अविनाश पायके, पत्रकार आयु. आत्माराम वाव्हळकर यांची उपस्थिती होती. माजलगाव …
Read More »उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार!
उद्या १२ वी परीक्षेचा निकाल जाहीर होणार! बीड दि.20 (प्रतिनिधी)– फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दिनांक 21 मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख बारावी बोर्डाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. उद्या 21 मे रोजी दुपारी एक वाजता बारावी बोर्ड …
Read More »इस्कॉन तर्फे बाल उत्सव मोठ्या साजरा बीड दि.१९ ( प्रतिनिधी):- सावता माळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिर या ठिकाणी 14 मे ते 19 मे यादरम्यान लहान मुलांसाठी बाल उत्सवाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बीड शहरातील लहान मुलांनी या पाच दिवशी शिबिरामध्ये बाल संस्कार वर्ग, चित्र रंगवणे स्पर्धा, सूर्यनमस्कार, श्लोक उच्चारण, योग व प्राणायाम यावर प्रशिक्षण घेतले. विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये …
Read More »तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर बीड दि.17 (प्रतिनिधी)ः-सध्याच्या परिस्थितीत बीड जिल्ह्यातील तीव्र पाणी टंचाई पाहता टँकर प्रणाली मध्ये तात्काळ सुधारणा करून पाणी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी व सध्याच्या तीव्र पाणी टंचाईवर जिल्हाधिकार्यांनी तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना दिलेल्या निवेदनात केली …
Read More »शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे
जिल्ह्यात माणुसकी सेवा फाऊंडेशनचा झंझावात… महेश भाऊ शिंदे यांच्या बैठकांना प्रचंड गर्दी! शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी माता-भगिनी यांच्यासह दीन, दलित गोरगरिबांच्या व्यथा जाणून आलो- महेश भाऊ शिंदे बीड दि.१७ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात १३ मे रोजी शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर मी जनतेच्या दारात आलो आहे. आता मी मत मागण्यासाठी नाही तर माझं मत मांडण्यासाठी आलो आहे. त्यासोबतच माझ्या जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, …
Read More »