21/06/25

महाराष्ट्र

आ.संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय* *बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर*

*शेवटी भैय्याच!* *आ.संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय* *बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर* बीड दि.२६ (प्रतिनिधी):- विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बीडच्या उमेदवारीच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा रंगवल्या जात होत्या. तसेच बीड जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने विविध अफवा पसरवल्या जात होत्या. यावर आता पूर्ण विराम लागला असून राष्ट्रवादी-काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आ.संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. …

Read More »

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा – शैलेश सूर्यवंशी

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा – शैलेश सूर्यवंशी बीड दि. 26 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील अधिसूचित मतदार, ८५ वर्षांहून अधिक वय असलेले मतदार, मतदार यादीनुसार असलेले दिव्यांग मतदार, निवडणूक कर्तव्यार्थ नेमणुकीसाठी असलेल्या मतदारांसाठीच्या टपाली मतपत्रकांसाठी करावयाची कार्यवाही अचूकपणे पार पाडावी, अशा सूचना टपाली मतपत्रिका विभागाचे नोडल अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय टपाली …

Read More »

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष

माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष बीड दि.२३(प्रतिनिधी ): माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळाली, याचे धारूर तालुक्यातील चाटगाव येथे स्वागत कऱण्यात आले आहे. विकासाभिमुख नेतृत्व आ. प्रकाश सोळंके यांना …

Read More »

पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार

पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार बीड दि.२३(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते  तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी केज मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली होती. तसेच आमचे नेते ना. रामदास आठवले यांनी बीड मधील जाहीर कार्यक्रमात पप्पूजी कागदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु भाजपच्या वतीने जाहीर …

Read More »

अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी

अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्याबीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी बीड दि.16 (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के टप्पा वाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुद्धा शासनाने काढला आहे. हे अनुदान वितरित करताना शासनाने शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 …

Read More »

अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी

अंशतः अनुदानित शाळांना दिसंबर 2024 पूर्वी सांख्य सिद्धांत द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृति समिति मगनी बीडी दि.16 (प्रतिनिधि)-मागिल काही दयानपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतालेलिया मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये राज्यातिल अंशतः अनुदानित शाळान्ना 20 टक्के टप्पा वाढ देन्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुधाने शासन काढला आहे. हे अनुदान देताना प्रशासन आध्यात्म वर्ष सन 2024- 25 ची …

Read More »

श्री खंडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची  अलोट गर्दी

श्री खंडेश्‍वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची  अलोट गर्दी अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन -राणा चौव्हाण वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ बीड दि.०५ (प्रतिनिधी )- बीड शहरासह जिल्ह्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त …

Read More »

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे …

Read More »

*मेंदू आणि मानवी जीवन*

*मेंदू आणि मानवी जीवन*         मानव प्राणी पृथ्वीवर जन्माला आल्यापासून ते आजतागायतच्या प्रवासात मानवी मेंदूला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. “मानवाचा विकास झाला म्हणून मेंदूचा विकास झाला. किंवा, मेंदूचा विकास झाला म्हणून मानवाचा विकास झाला?” या प्रश्नाचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. परंतु मानवाच्या विकासात मानवी मेंदूच्या विकासाला मात्र अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. मित्रहो आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या …

Read More »

कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे

कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे   कोल्हापूर दि.22(प्रतिनिधी) – 12 जुलैला सभागृहात शिक्षण मंत्र्यांकडून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याची घोषणा केल्यानुसार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता तीन महिने होत आहेत तरी या घोषणेचा जीआर अद्याप पारित झालेला …

Read More »