06/09/25

व्यवसाय

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …

Read More »

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचे जबरदस्त शक्तिप्रदर्शन! स्वयंपूर्ण आहोत सर्वांची साथीने आणि आशीर्वादाच्या बळावर बीड विधानसभा निवडणूक जिंकणार -जयदत्त अण्णा क्षीरसागर बीड दि.२८(प्रतिनिधी)- स्व. काकू – नाना हे आपल्यासाठी शक्तीपीठ आहे आपण एवढा मोठा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद दिला हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपला विश्वासाचा धागा आहे तो कधीही तुटू देणार नाही. आता आपण स्वयंपूर्ण आहोत. माझ्या जागी आपणच आहात …

Read More »

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते

धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे …

Read More »

*मेंदू आणि मानवी जीवन*

*मेंदू आणि मानवी जीवन*         मानव प्राणी पृथ्वीवर जन्माला आल्यापासून ते आजतागायतच्या प्रवासात मानवी मेंदूला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. “मानवाचा विकास झाला म्हणून मेंदूचा विकास झाला. किंवा, मेंदूचा विकास झाला म्हणून मानवाचा विकास झाला?” या प्रश्नाचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. परंतु मानवाच्या विकासात मानवी मेंदूच्या विकासाला मात्र अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. मित्रहो आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या …

Read More »

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन बीड दि.22(प्रतिनिधी)- गेल्या 52 दिवसांपासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 52 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. …

Read More »

प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण बीड दि.११(प्रतिनिधी)-परळी येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत दि.०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेत परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेले …

Read More »

सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप बीड दि.९(प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम दि.०८ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला.यावेळी बोलताना सांगितले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना विशेष म्हणजे ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींवर मात करून …

Read More »

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!

…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा! बीड दि.९(प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक , तुषार सिंचन संचाचे अनुदान अंदाजे 25 कोटी रुपये थकीत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024(क्रांती दिनी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर …

Read More »

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन

पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन दिल्ली (प्रतिनिधी) पत्रकारांच्या विविध मागण्या सरकारला सांगण्यासाठी दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील असणार्‍या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संवाद यात्रेत मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्यांबाबत …

Read More »

डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*

*डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७ (प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »